काही गोष्टी अनुभव घेण्यासाठी

By | April 13, 2020
  • रिंगी/रिठा यांचे पाणी वाळवीचा त्रास नष्ट करते.
  • नारळाचे पाणी/ नारळ वाटून त्याचे पाण्यातील मिश्रण फळांचा वाढीसाठी (आकार मोठा होण्यासाठी) उपयुक्त ठरते.
  • जेष्ठमधाचा काढा पाण्यात मिसळून फवारल्यास फळास चकाकी येते.
  • निवडुंगाचा चीक विष नाशक म्हणून काम करतो. (मुंगी, गांधीलमाशी चावल्या ठिकाणी त्वरित लावावा)
  • गुळाचे पाणी फवारल्याने पिक वाढते.
  • चुना, मोरचुद पाण्यात सुंभ, सुतळ भिजवून घेतल्यास त्याचे आयुष्य वाढते
  • मोरचुदचे पाण्याने लाकडाचा  टिकवूपणा  वाढतो
  • झाडाची फांदी तोडल्यास त्या जागी गाईचे ताजे शेण मळून घेवून टोपी सारखे बसवावे
  • चंद्रोदया पूर्वी चार तास, भाद्रपद / फाल्गुनात झाडे तोडल्यास लागत नाहीत
  • ताकाने सूत्रकृमी मरतात.
विनायक महाजन